फडणवीसांनी पुन्हा येण्याची तारीख सांगितली, म्हणजेच...., जयंत पाटलांची भाजपला बोचणारी तुफान टोलेबाजी
'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी कधी येणार, याचा सस्पेन्स अखेर आज संपवला. नागपुरात बोलताना २०२४ साली भाजपचं पुन्हा बहुमताने सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हाच धागा पकडत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना पर्यायाने भाजपला बोचणारी टोलेबाजी केली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ty3nRY9
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ty3nRY9
Post a Comment