कांदे महागले, भाज्याही कडाडल्या; उन्हाच्या कडाक्याने वाढले दर; आवकही घटली
मुंबईत यंदा उन्हाचा तडाखा लवकर जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या बाजारांमधील भाज्यांची आवक व दरांवरही झाला आहे. बटाटे-कांदे पन्नास रुपये किलो दराने झालेले असताना सगळ्याच भाज्या ८० ते १०० रुपये किलो इतक्या महाग झाल्या आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fCZKN49
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fCZKN49
Post a Comment