Header Ads

ad

आर्यन प्रकरणानंतर एनसीबीच्या कारवाया थंड; काय आहे कारण?

केंद्रीय तपास संस्थांच्या मुंबईतील अमली पदार्थविरोधी कारवाया थंडबस्त्यात गेल्या आहेत. आर्यन खान प्रकरणापासून कारवाया जवळपास झाल्याच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामागे पूर्णवेळ अधिकाऱ्यांची कमतरता हे कारण असल्याचेही बोलले जात आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V1vaFOJ

No comments