भाजपच्या रडारवर हिंगोलीतील बडे नेते?; किरीट सोमय्यांकडून आणखी एका घोटाळ्याचा आरोप
हिंगोली जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात पुनर्वसन केलेल्या गावांच्या भौतिक सोयी सुविधांसाठी डिसेंबर २०२१ मध्ये दहा कोटी २४ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, या विकास कामात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NFSTXRO
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NFSTXRO
Post a Comment