महागाईने त्रस्त नागरिकांना बसणार शॉक; मुंबईकरांवर आता वीज दरवाढीचे संकट
वाढती वीज मागणी आणि टंचाईमुळे कोळसा महाग झाल्याचा फटका येत्या काळात बसण्याची शक्यता आहे. 'इंधन समायोजन आकार' म्हणून असलेल्या शुल्कात वाढ होऊन महागड्या विजेचे बिल मुंबईकरांना भरावे लागणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6ZB8wPr
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6ZB8wPr
Post a Comment