'आघाडीत कितीही भांडणे लावण्याचा प्रयत्न करा, पण...'; मंत्री पाटील, थोरात, मुश्रीफ, सामंतांचा भाजपवर हल्लाबोल
राज्याचे मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षात कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न करा, हे सरकार पडणार नाही, अडीच वर्षे आम्ही टिकलोय, पुढील अडीच वर्षेही आम्ही राहणारच असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात व्यक्त केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7f9FEiz
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7f9FEiz
Post a Comment