भीषण अपघात! कारने दोन ते तीन वेळा घेतली पलटी; एक ठार, चार गंभीर जखमी
जळगाव जिल्हानजीक असलेल्या धरणगाव तालुक्यातील रोटवद गावाजवळ रविवारी एका कारचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील भैय्या मधुकर खलसे नावाचा तरुण जागीचं ठार झाला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/05N4aSH
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/05N4aSH
Post a Comment