'संपूर्ण देशातील १२३ कोटी लोकांचा रक्तगट...'; संभाजी भिडे यांचे वक्तव्य
सांगलीतील मिरजमध्ये शहरातल्या शिवाजी चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आणि पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी देशाची उभारणी करायची असेल तर एकच उपाय असून तो म्हणजे देशातील १२३ कोटी लोकांचा रक्तगट छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा झाला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vrS4dGK
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vrS4dGK
Post a Comment