Header Ads

ad

एसटी कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू झाले नाही तर...; कोर्टाने दिले 'हे' आदेश

मागील पाच महिन्यांहून अधिक काळापासून एसटी महामंडळाच्या राज्यभरातील २५० एसटी आगारांमधील कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाविषयी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ठोस निर्णय दिला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/I0pED8y

No comments