ज्ञानवापी वादावर शरद पवार यांचं रोखठोक मत, मोदी सरकारवर तुटून पडले
वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. पण काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे, असं भाजपचं धोरण आहे. महागाई, बरेजगारी यांवरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे, अशा शब्दात शरद पवारांनी मोदी सरकारवर आसूड ओढला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zVIYcPf
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zVIYcPf
Post a Comment