Header Ads

ad

आयर्विन पुलावर दोन गाड्यांची जोरदार टक्कर; या भीषण अपघातात २ ठार, तर ८ जण गंभीर जखमी

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. तर चारचाकी वाहनातील सुरक्षाकवच असणारे बलून देखील फुटले आहेत. अपघातात जखमीपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालया समोर मिळताच जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत मृत आणि जखमींची ओळख पाटवण्याचे काम सुरू होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/uFTyi0n

No comments