बीडीडी चाळीतील घरासाठी ५० लाख रुपये मोजावे लागणार; आव्हाडांच्या घोषणेने पोलिसांची उडाली झोप
बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक पोलिस कुटुंबीयांना घरासाठी ५० लाख मोजावे लागणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर सर्वांचीच झोप उडाली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lYNxj62
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lYNxj62
Post a Comment