Header Ads

ad

धक्कादायक! तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

प्रमोद भागवत पाटील हे आपल्या पत्नी व मुलासह आव्हाणे ता. जळगाव येथे वास्तव्याला होते. लहानपणीच आईवडीलांचे निधन झाल्याने ते आव्हाणे येथे मामाच्या गावाला रहायला आले होते. ते शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. अक्षयतृतीयेनिमित्त पत्नी आरती या मुलगा मनीषसोबत माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे प्रमोद हा घरी एकटाच होता. हे पाहून कर्जबाजारीपणामुळे निराश झालेल्या प्रमोद यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VhF4joI

No comments