'पाठीत खंजीर खुपसला' या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचा पटोलेंना खोचक टोला, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये उत्तर-प्रत्युत्तर देणे सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचेजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पटोले यांना सवाल विचारत टोला लगावला आहे. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात शरद पवार यांनी सरकार स्थापन केले, ती भाजपला मदत होती की विरोध होता, असे पाटील यांनी म्हटले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/y6a2FKZ
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/y6a2FKZ
Post a Comment