घरातीलच ८ जणांनी केला बलिकेचा खून?; आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
राजेश याच्या सततच्या त्रासाला कंटाळून माया ही आपल्या तीन्ही मुलींना घेऊन आपल्या माहेरी फलटण येथे राहायला गेली होती. याच दरम्यान राजेश याने काजल हिच्याशी दुसरा विवाह केला होता. दरम्यान, आपण दुसरे लग्न केले याची माहिती पहिल्या पत्नीला म्हणजे माया यांना मिळाली होती. पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न केले त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी राजेश याने माया यांच्याशी चांगले वागण्याचे नाटक करू लागला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VPzWsgu
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VPzWsgu
Post a Comment