Header Ads

ad

शेतकरी-वारकरी ते शिवसैनिक, शिवरायांपासून भाषणाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांचा शब्द न शब्द

आतापर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली. सरकार म्हणून अनेक कामे केली. शिवरायांच्या राजधानीला म्हणजे रायगडला निधी देऊन माझ्या कामाची सुरुवात केली. बळीराजाला कर्जमुक्त केले. शेवटी संभाजीनगर, धाराशिव नामांतर केले. मला समाधान आहे, माझं आयुष्य सार्थकी लागलं, अशा भावनिक स्वरात उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PCv30FI

No comments