अकोल्यातील गावकऱ्यांची गांधीगिरी; रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत व्हावी, यासाठी मागील २२ वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन जाणीवपूर्वक नगरपंचायतची उद्घोषणा करण्यास विलंब करतेय. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, आत्मदहन इशारा, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी आणि बाजारपेठ बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nk9F1Oj
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nk9F1Oj
Post a Comment