Header Ads

ad

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; आतापर्यंत ६ जणांचे बळी

येत्या २४ तासांमध्ये राज्यात मान्सूनचे आगमन होईल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्यात मुंबई, उपनगरे, ठाणे आणि राज्यातील अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या गडगटासासह मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला आहे. विविध जिल्ह्यामधील झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ६ जणांचे बळी गेले आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Gsy9mn0

No comments