आदित्य ठाकरे यांचा बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले, '...म्हणून त्यांनी गद्दारी केली'
Aaditya Thackeray Criticizes Rebel MLAs : आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे हे दुःख आहे. महाराष्ट्राचे नाव मोठे होत आहे, या पोटदुखीने ही गद्दारी केली. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. सगळं देऊन पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून जातात हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का? मुळात देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/e0THwr7
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/e0THwr7
Post a Comment