Header Ads

ad

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष न्यायालयात; नेमका दिलासा कोणाला, सुप्रीम कोर्टातील सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबली आहे. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी न्यायमूर्तींचे पीठ स्थापन करण्यास वेळ लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी स्पष्ट केले.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LpblVcJ

No comments