Header Ads

ad

शेवटचा पेपर दिला, पोहायला गेले अन् बुडून दोघांचा मृत्यू, कुंटुंबीयांचा धरण परिसरात आक्रोश

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात पोहायला गेलेल्या २ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेचा शेवटचा पेपर विद्यापीठाचे एकूण ८ विध्यार्थी नंदुरबार शहराजवळ असलेल्या विरचक धरणावर पोहायला गेले होते.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JXxjEKg

No comments