अखेर टोलमाफीचं परिपत्रक जारी, वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफीचा मार्ग मोकळा, १५ जुलैपर्यंत सवलत
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती मात्र आज काही ठिकाणी वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल आकरण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oRTF9sK
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oRTF9sK
Post a Comment