श्री विठ्ठल आश्रमातील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; पंढरपुरात चिंतेचे वातावरण
40 students get food poisoning : पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम ६५ एकर जवळील मठामध्ये दुपारी जेवण झाल्यावर संध्याकाळी उलटी, पोटदुखी, जुलाब यांचा त्रास होऊ लागल्यामुळे उपजिल्हा रूग्णालयात ३० ते ३२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले. जेवणानंतर आपण बासुंदी, पत्ताकोबी, बेसन, खाल्याचे रूग्णाकडून सांगण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद गिराम यांनी दिली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nrJSO7D
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nrJSO7D
Post a Comment