Header Ads

ad

अहो, जनाची नाय तर मनाची तरी...; पवारांनी शिंदे-फडणवीसांना असे काही सुनावले की...

Ajit Pawar Criticizes CM Shinde :सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यातच व्यग्र आहेत. राज्यात शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढवले आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष न देता त्यांचे दिल्ली दौरेच सुरूच आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यानी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0Urh71H

No comments