Header Ads

ad

Video : गुजराती, राजस्थानी निघून गेल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही : भगतसिंह कोश्यारी

Bhagatsingh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अनेकदा वादात सापडली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/d7nh2Wu

No comments