हृदयद्रावक! २० दिवसांपासून पाऊस नाही, सोयाबीन सुकले, त्यात बँकेचे कर्ज; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
a farmer in parbhani took poison : परभणी तालुक्यातील पान्हेर शेतकरी येथील शेतकरी त्र्यंबक लक्ष्मणराव घुले यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. परभणी जिल्ह्यामध्ये मागील वीस दिवसापासून पावसाने उघडीप दिली असल्याने पिके सुकायला सुरू झाली आहेत. अशातच शेतातील सोयाबीन सुकत असल्याने बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या शेतकरी त्रंबक लक्ष्मणराव घुले यांनी आज शनिवार ३ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0QjGJTt
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0QjGJTt
Post a Comment