मुंबई-अहमदाबाद अंतर गाठा आता अवघ्या पावणेपाच तासांत; वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी
भारतीय रेल्वेची इंजिनविरहित 'ट्रेन १८' अर्थात 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने मुंबई सेंटल ते अहमदाबाददरम्यान वेगाची कसोटी नुकतीच पूर्ण केली. तब्बल ४९२ किमीचे अंतर या गाडीने अवघ्या पावणेपाच तासात पार केले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1OgJF3u
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1OgJF3u
Post a Comment