उद्योगविकासाचा नवा श्रीगणेशा करणार; महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा निर्धार
करोनाकाळानंतर दोन वर्षांनी महाराष्ट्रात निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला. सर्व निर्बंध उठवल्यामुळे कोणत्याही आडकाठीशिवाय पार पडलेल्या या उत्सवकाळात सुमारे नऊ हजार कोटींची आर्थिक उलाढाल झाली, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1Htc2Jg
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1Htc2Jg
Post a Comment