Header Ads

ad

शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा; निकषबाह्य शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत, 'या' जिल्ह्यांना फायदा

Maharashtra Government: अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/EInmWJV

No comments