नव्या सरकारला एसटीचा विसर? प्रवाशांकडून विचारला जातोय संतप्त सवाल, कारण...
Maharashtra St Bus News : एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक मे २०२२मध्ये पार पडली. त्यानंतर राज्यात नवे सरकार आले. परंतु एसटी संचालक मंडळाची बैठक पार पडलेली नाही.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7zQHJos
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7zQHJos
Post a Comment