Header Ads

ad

मनसेचा नेता म्हणतो, 'उद्धव ठाकरेंकडे एक मोठा गुण आहे, जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही'

Maharashtra Politics | काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेवर निशाणा साधला होता.बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला, अशी टाका राजू पाटील यांनी केली होती.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/zdRtvr7

No comments