सरासरी २५ टक्केच कामे सुरु; माजी नगरसेवकांकडून प्रशासकीय राजवटीविरुध्द तक्रारींची जंत्री
विभागातील नागरिक आपली विकासकामे सांगत असतात, मात्र ती पूर्ण करण्यासाठी निधी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. सहाय्यक आयुक्तांच्या अधिकारात असलेली छोटी कामे वगळता अन्य कामे होत नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ELvNZS5
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ELvNZS5
Post a Comment