पुणे, औरंगाबादनंतर मुंबईतही रिक्षा चालक संपाच्या तयारीत; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
Mumbai Auto Rickshaw: पुणे, औरंगाबाद या शहरांत रिक्षाचालकांनी केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांची कमालीची गैरसोय झाली. या आंदोलनाची धग आता मुंबईतही पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठक घेऊन तोडगा न काढल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या कृती समितीने दिला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/8JYufXn
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/8JYufXn
Post a Comment