Header Ads

ad

टाटा मॅजिक आणि अर्टिगाची धडक, अख्खं कुटुंब मृत्यूच्या दाढेतून बालंबाल बचावले...

Buldhana News: काळरुपी यमराज समोर ठाकल्याने घरगुती कार्यक्रम आटोपल्याचा आनंद क्षणार्धात दुःखात बदलत होता. परंतु, सुदैवाने तब्बल २० जण मृत्यूच्या दाढेतून परतले. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावे लागेल.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6j0E3ln

No comments