सरपंचपदाची संधी मिळाली, सुवर्णाताईंनी गावाचा पाण्याचा प्रश्न निकाली काढला, सर्वांगीण विकासाच्या ध्यासानं काम
Republic Day Special : राजकारणात आणि तेही विशेषता ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पातळीवर सरपंच महिला असल्यावर अनेक ठिकाणी त्या कमी प्रमाणात सक्रीय असतात. पण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुवर्णा गोरे या अपवाद आहेत. गावातील शिक्षण, महिलांचं आरोग्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापनामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आहे. गावाचा महत्त्वाच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी निकाली काढला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IDYBsk3
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IDYBsk3
Post a Comment