Header Ads

ad

त्यांचा बेईमानी आणि फितुरीचा इतिहास, कारखान्याची सत्ता दिली तर सभासदाला पण टोल लावतील, महाडिकांचा घणाघात

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरु आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. २९ उमेदवार अपात्र ठरविल्याने सतेज पाटील इरेला पेटलेत तर सत्ता टिकविण्यासाठी महाडिक प्रयत्न करतायेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iK7hlBG

No comments