Header Ads

ad

लग्न आटोपलं, वऱ्हाड निघालं, वाटेतच बसचा टायर फुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...

Chandrapur Accident News : लग्न समारंभातून परतताना वऱ्हाडींच्या खासगी ट्रॅव्हल्स पलटून भीषण अपघात झालाय. या अपघातात एकूण १४ जण जखमी झालेत. या ट्रॅव्हल्समध्ये एकूण ३५ जण बसले होते. हा अपघात पळसगाव येथे झाला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1V0EoCZ

No comments