Header Ads

ad

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं, इतक्या लोकांचे मृत्यू कसे झाले, तापमान नेमकं किती होतं?

Maharashtra Bhushan 11 died heat stroke | महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. तर २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या नातलगांना ५ लाखांची मदत जाहीर.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/muX63j0

No comments