पावसाच्या भीतीने शेतातला गहू भराभरा काढायला घेतला, आकाशातून वीजेचा लोळ शेतकऱ्याच्या अंगावर पडला अन्....
unseasonal rain in Maharashtra | अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. धुळ्यात नागराज पाटील या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/My4Cinv
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/My4Cinv
Post a Comment