१० वीची परीक्षी दिली, नापास होण्याच्या भितीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, लहान भावाने पाहिले, बसला धक्का
Nagpur News : नागपूरमधील गोरगोटीनगर येथे खळबळजनक घटना घडली आहे. येथील इयत्ता १० वीची परिक्षा दिलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीला सतत नापास होण्याची भिती वाटत होती.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/aV12Aw4
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/aV12Aw4
Post a Comment