स्पोर्ट्स बाईकवरुन भरधाव निघाले, वाटेत अनर्थ घडला अन् तीन मित्रांनी एकत्र जग सोडलं...
Raigad News: रायगडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही लग्नसोहळा आटपून निघाले होते. मात्र, रस्त्यात त्यांचा भीषण अपघात झाला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0HbhNCF
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0HbhNCF
Post a Comment