पोलिसांनी चोरीच्या संशयावरून वारीदरम्यान १५० पारधी समाजाच्या लोकांना डांबून ठेवले?
आळंदीत वारीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना पारधी समाजातील १५० लोकांना पोलिसांनी संशयित म्हणून डांबून ठेवल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. यासंदर्भात मटाने पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/pS49ctY
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/pS49ctY
Post a Comment