टोल नाका तोडफोड प्रकरण भोवलं; मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांना अटक, तर जिल्ह्यात ९७ जणांवर कारवाई
Ratnagiri News: रत्नागिरीतील टोल नाका तोडफोड प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. यातील १६ पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण ९७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/N9LW35l
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/N9LW35l
Post a Comment