Header Ads

ad

इर्शाळवाडीतील अपघातग्रस्तांचं पुनर्वसन होणार, आठ दिवसांत आराखडा तयार; वाचा सविस्तर...

Raigad Irshalwadi: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर अपघातग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. या जागेचा अवघ्या आठच दिवसांत आराखडा तयार झाला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9TF7ahz

No comments