Mumbai Crime: मुंबईत दररोज १२ सायबर गुन्हे दाखल, १३ टक्के गुन्ह्यांची उकल; गुन्ह्याचे कारण काय?
Mumbai News: दिवसेंदिवस राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दररोज १२ सायबर गुन्हे दाखल होत असल्याचं वास्तव आता समोर आलं आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9kVOIum
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/9kVOIum
Post a Comment