इन्स्टाग्रामवर झाली ओळख, नंतर बहरले प्रेम आणि पुढे जे घडले ते धक्कादायकच!
पीडित तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. २०२१ मध्ये दिवाळीमध्ये तिची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश मुलतानी याच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले. यादरम्यान तरुणीचे तिच्या समाजातील तरुणासोबत लग्न ठरले. लग्नाचे आमिष दाखवित दानिश याने वेळावेळी नागपूरातील लॉज, तसेच जळगावात तरुणीवर शारीरिक अत्याचार केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rYs9qzx
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rYs9qzx
Post a Comment