धक्कादायक! 'त्यांचे' लग्न ठरले, पत्रिकाही वाटल्या, हळदीचा कार्यक्रम सुरू झाला, इतक्यात मुलीने...
लग्नाच्या दोनच दिवस आधी वधू घरातून पळून गेल्यामुळे तिचे आई-वडील आणि भावावर संकट कोसळल्याची घटना पुण्यातील लोहगाव परिसरात घडली. पसंतीने लग्न ठरूनही वधूने ऐनवेळी घरातून पळ काढला. हा धक्का वराकडील मंडळींना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी चिडून झालेल्या खर्चापोटी एक लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sTtHBZp
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sTtHBZp
Post a Comment