अवकाळी पावसाने बेरंग; अनेक जिल्ह्यांत पिके आडवी; रब्बी पिके आणि बागायतीलाही फटका
Maharashtra Rain News Today : राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच कांद्याच्या दरामुळे डोळ्यांत पाणी असताना आता अवकाळीमुळे रब्बी पिके आणि बागायतीलाही मोठा फटका बसला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ecRfXN9
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ecRfXN9
Post a Comment