महाडिक भ्याले, कोल्हापूरकरांनी पाहिले, लढाई करण्याचं धाडस त्यांच्यात नाही - सतेज पाटील
छ. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक: जिल्ह्यातील बहुचर्चित राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने हस्तक्षेप केला आहे आणि कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महाडिक या निवडणुकीच्या निमित्ताने घाबरले असल्याचा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/DmzUbwT
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/DmzUbwT
Post a Comment